GK: समुद्राचं पाणी एवढं खारट का असतं? वाचा या नैसर्गिक घटनेमागचं कारण

Dhanshri Shintre

रंजक कारण

समुद्राचं पाणी खारट का असतं? यामागे काय विज्ञान आहे, हे जाणून घेणं नक्कीच रंजक ठरेल.

जमिनीवरून वाहणाऱ्या नद्या

समुद्राचे पाणी खारट असण्याचे प्रमुख कारण म्हणजे पावसामुळे जमिनीवरून वाहणाऱ्या नद्या खारट खनिजं समुद्रात आणतात.

खनिजं विरघळतात

पावसाचे पाणी जमिनीवर आणि खडकांवर पडल्यावर खनिजं विरघळतात आणि नद्यांमार्फत थेट समुद्रात पोहोचतात.

क्षार

खडकांमध्ये विविध क्षार असतात ज्यामध्ये सोडिअम, क्लोराइड, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम आणि कॅल्शिअम यांचा समावेश होतो.

मीठ वाहून नेतं

पावसाचे पाणी खडकांतील खनिजे आणि मीठ वाहून नेतं आणि शेवटी ते सर्व समुद्रात मिसळून जातं.

मीठ तळाशी साचतं

समुद्रात वाहून आलेलं मीठ तळाशी साचतं आणि तिथेच मोठ्या प्रमाणात जमा होतं, त्यामुळे पाणी खारट राहतं.

मिठाचे प्रमाण

समुद्राचे पाणी खारट असण्यामागे हे प्रमुख कारण असून, यामुळेच समुद्रात मिठाचे प्रमाण कायम जास्त राहते.

मिठाचा उपयोग

सोडिअम व क्लोराइड या दोन्ही प्रकारच्या मिठाचा उपयोग रोजच्या स्वयंपाकात चव वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो.

वेंट्स खनिजे

समुद्रतळातील ज्वालामुखी उद्रेक आणि हायड्रोथर्मल वेंट्स खनिजे सोडतात, त्यामुळे समुद्रातील मिठाचे प्रमाण अधिक वाढते.

NEXT: उंट एकावेळी किती लिटर पाणी पितो? उत्तर ऐकून थक्क व्हाल

येथे क्लिक करा