दुर्योधनाने मृत्यूवेळी श्रीकृष्णाला ३ बोटं का दाखवली होती?

Surabhi Jayashree Jagdish

दुर्योधनाचा मृत्यू

महाभारतानुसार, दुर्योधनाने मरताना श्रीकृष्णाकडे पाहिलं आणि तीन बोटं दाखवली.

चुका

झालेल्या चुका मान्य करण्यासाठी त्याने ही तीन बोटं दाखवली होती.

महाभारत युद्ध

दुर्योधनाला सांगायचं होतं की, या तीन चुकीच्या निर्णयांमुळे तो महाभारताचे युद्ध हरला होता.

पहिली चूक

त्याच्या मते श्रीकृष्णाऐवजी नारायणी सैन्य निवडणं ही त्यांची पहिली चूक होती.

दुसरी चूक

दुर्योधनाची आई गांधारीने त्याला नग्नावस्थेत हाक मारली तेव्हा तो कमरेला पानं लटकवून निघून गेला.

तिसरी चूक

तो रणांगणात खूप उशीरा दाखल झाला.

श्रीकृष्णाने समजावलं

श्रीकृष्णाने त्याला समजावून सांगितले की, तो युद्धात हरला कारण त्याचं वागणं अधर्मी होतं.

डिस्क्लेमर

या ठिकाणी देण्यात आलेली माहिती कथांच्या आधारावर असून आम्ही याची खातरजमा करत नाही.

disclaimer | Yandex