महाभारतात शकुनीच्या ६ मुलांचा वध कोणी केला?

Surabhi Jayashree Jagdish

इरावनची ओळख

महाभारताच्या भीष्म पर्वाच्या ९० व्या अध्यायात संजय हा इरावनची धृतराष्ट्राशी ओळख करून देतो.

बलवान

इरावन देखील त्याचे वडील अर्जुन यांच्याप्रमाणेच बलवान, प्रतिभावान आणि अत्यंत शूर होता.

शौर्य

महाभारत युद्धात इरावानने आपल्या शौर्याने कहर केला होता.

कौरव आणि पांडव

युद्धाच्या आठव्या दिवशी इरावानने कौरव आणि पांडवांचे मामा शकुनीच्या 6 मुलांचा वध केला होता.

दुर्योधन घाबरला

इरावानचं शौर्य पाहून कौरव सैन्य घाबरले आणि दुर्योधनही घाबरला.

इरावानचा मृत्यू

यानंतर राक्षस ऋषीशृंगाचा मुलगा अलंबुश यांच्याकडे गेले ज्याने इरावानशी युद्ध केले ज्यात इरावान मारला गेला.

डिस्क्लेमर

या ठिकाणी देण्यात आलेल्या गोष्टी सामान्य माहितीच्या आधारावर आहेत. आम्ही याची खातरजमा करत नाही.