Dhanshri Shintre
काही शहरांमध्ये रहाणीमान अत्यंत महागडे असते, तर काही शहरांमध्ये जीवनमान साधे आणि खर्च कमी असतो.
तेथे सर्वांसाठी परवडणारे दर असतात, आणि काही शहरं उद्योगांच्या दृष्टिकोनातून प्रसिद्ध आहेत.
मुंबई शहराला देशातील महागड्या शहरांपैकी एक मानले जाते, जे राहण्यासाठी अत्यंत महागडं आहे.
आज आपण भारतातील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे, हे जाणून घेणार आहोत.
भारतामध्ये राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांचा समावेश करून एकूण ७९७ जिल्ह्यांची संख्या आहे.
भारताचा सर्वात छोटा जिल्हा पुडुचेरीतील माहे जिल्हा आहे, जो आकाराने सर्वात लहान आहे.
पुडुचेरी हा केंद्रशासित प्रदेश असून, क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात छोटा जिल्हा आहे.
हा जिल्हा केवळ ९ चौरस किलोमीटर मध्ये पसरलेला असून, एक बाजू अरबी समुद्र आणि दुसरी केरळ सीमा आहे.