Surabhi Jayashree Jagdish
काही लोकांना गोड म्हणजेच मिठाई खाण्यास खूप आवडते. मात्र पण तुम्हाला माहित आहे का की साखरेचं सेवन तुमच्यासाठी धोकादायक आहे?
आज आम्ही तुम्हाला सांगणार आहो की, ३० दिवस साखर न खाल्ल्यास शरीरात काय बदल होणार आहेत
जर तुम्ही 30 दिवस साखरेचं सेवन केलं नाही तर ते तुमच्या आरोग्यासाठी चांगलं आहे.
जर तुम्ही 30 दिवस साखरेचं सेवन केलं नाही तर ते ब्लड शुगर नियंत्रण ठेवणार आहे.
मात्र यावेळी तुम्ही साखरेचं सेवन पुन्हा सुरु केल्यास टाइप 2 मधुमेहाचा धोका वाढतो.
जर तुम्ही ३० दिवस साखरेचं सेवन केलं नाही तर तुमचे वजन झपाट्याने कमी होते.
त्याचप्रमाणे साखरेचं सेवन न करणं देखील हृदयासाठी चांगले असते.