Avoiding Salt One Month : महिनाभर मीठ खाल्लं नाही तर? आरोग्यावर होतील गंभीर परिणाम

कोमल दामुद्रे

जीवनसत्त्व

शरीरासाठी सर्व प्रकारची जीवनसत्त्व आणि खनिजे महत्त्वाची असतात.

पदार्थाला चव येत नाही

मीठाशिवाय कोणत्याही पदार्थाला चव येत नाही.

शरीरावर काय परिणाम होईल

पण जर ३० दिवस तुम्ही मीठ खाल्लेच नाही तर शरीरावर काय परिणाम होतील जाणून घेऊया.

डिहायड्रेशनची समस्या

महिनाभर मीठ न खाल्ल्याने डिहायड्रेशनची समस्या उद्भवते.

जिभेची चव बदलते

मीठाचे सेवन न केल्याने जिभेची चव बदलते ज्यामुळे आपण काय खातो हे कळत नाही.

स्नायू कमकुवत होतात

शरीरातील इलेक्ट्रोलाइटचे संतुलन बिघडू लागते. स्नायू कमकुवत होतात.

उलट्या-चक्कर येणे

मीठाच्या कमतरेतमुळे डिहायड्रेशन, उलट्या, चक्कर येणे, मळमळ यासारख्या समस्या उ‌द्भवू लागतील.

WHO च्या मते

WHO नुसार दररोज 5 ग्रॅम मीठ खाणे आवश्यक आहे. यापेक्षा जास्त प्रमाणात सेवन केल्याने अनेक समस्या उ‌द्भवू शकतात.

कमी प्रमाणात सेवन

हृदय किंवा यकृताशी संबंधित समस्या असलेल्यांनी मीठाचे सेवन कमी प्रमाणात करावे

Next : महिना संपण्यापूर्वीच पाकीट खाली होतंय? कसे मांडाल आर्थिक बजेट

येथे क्लिक करा