Saam Tv
घरामध्ये रोज सायंकाळी दिवा बत्ती करणे अत्यंत शुभ मानले जाते.
रोज सायंकाळी घरात कापूर आपण जाळतो. त्याने सुख-समृद्धी नांदते.
फक्त देवाऱ्याजवळ कापूर जाळल्याने नाही तर तुम्ही लवंग-कापूर एकत्र जाळल्याने सुद्धा खूप फायदे मिळतात.
वास्तुशास्त्रानुसार घरात सतत सांयकाळच्या वेळेस वाद होत असल्यास तुम्ही घरात कापूर- लवंग पुजेच्या वेळेस जाळावे.
तुम्हाला जर सतत वाटत असेल घरामध्ये वाईट शक्ती आहे. तर तुम्ही लवंग-कापूराचा वापर करू शकता.
सगळं काही निट चालू असताना कुटुंबाच्या कामात अडथळे येत असतील तर हा उपाय ७ दिवस नक्की करून पाहावा.
घरात कापूर-लवंगाच्या धुरामुळे सर्दी, खोकला, घशातील जंतू कमी होतात.
घरात जर नियमित कापूर जाळले तर तणाव किंवा चिडचिड कमी होते.