ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेकजण जेवल्यानंतर त्याच ताटामध्ये हात धुतात. यामुळे तुमच्या घरात अनेक समस्या होऊ शकतात.
वास्तुशास्त्रानुसार, तातटामध्ये हात धुतल्यामुळे घरात लक्षमी रहात आणि आणि आर्थिक तंचाईचा सामना करावा लागतो.
ताटामध्ये हात धुतल्यामुळे तुमच्या जीवनात नकारात्मक उर्जा आकर्शित होते.
ताटामध्ये हात धुतल्यामुळे घरातील पैसै टिकत नाही आणि आर्थिक परिस्थिती गंबीर होते.
वास्तुशास्त्रानुसार, जेवल्यानंतर त्याच ताटात हात धुतल्यास अन्नपूर्णा मातेचा अपमान होतो अशी मान्यता आहे.
जेवल्यानंतर त्याच ताटात हात धुतल्यास तुमाहाला आरोग्या संबंधीत समस्या होऊ शकतात.
घरातील आर्थिक परिस्थिती चांगली रहावी यासाठी जेवल्यानंतर त्याच ताटात हात धुणे टाळा.
येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही