Tanvi Pol
कडूलिंबाचं पाण्याने आंघोळ केल्याने फंगल संक्रमणापासून दूर राहता येते.
घामामुळे येणाऱ्या दुर्गंधीवरही नियंत्रण राहते.
शरीरावर वारंवार खाज येत असल्यास कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ करावी.
शरीराला नैसर्गिक थंडावा मिळण्यासाठी कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ करा.
कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ केल्याने त्वचेवरील लालसरपणा कमी होतो.
कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ दररोज केल्याने त्वचेवरील बॅक्टेरिया निघून जातात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.