Gateway Of India: गेटवे ऑफ इंडियाचा इतिहास आणि खास 10 मनोरंजक तथ्ये

Dhanshri Shintre

ऐतिहासिक ठिकाण

मुंबईतील प्रसिद्ध गेटवे ऑफ इंडिया हे ऐतिहासिक ठिकाण पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक दरवर्षी येथे भेट देतात.

मुंबईतलं प्रसिद्ध स्मारक

गेटवे ऑफ इंडिया हे मुंबईतलं प्रसिद्ध स्मारक असून, भारताच्या प्रवेशद्वाराचं प्रतीक मानलं जातं.

का बांधण्यात आले?

किंग जॉर्ज पाचवा आणि राणी मेरी यांच्या भारतातील भेटीच्या स्मृतीसाठी गेटवे ऑफ इंडिया बांधण्यात आले होते.

पाया कधी रचला?

गेटवे ऑफ इंडियाचा पाया १९११ मध्ये रचला गेला आणि १९१४ मध्ये जॉर्ज विटेट यांनी अंतिम रचना पूर्ण केली.

बांधकाम

गेटवे ऑफ इंडियाचे बांधकाम १० वर्षांच्या काळात पूर्ण झाले असून, १९२४ साली ते पूर्ण झाले.

उंची किती?

गेटवे ऑफ इंडिया बेसाल्ट दगडांनी बनवले आहे आणि त्याची उंची सुमारे ८५ फूट आहे.

लोकांचे शहरात स्वागत

गेटवे ऑफ इंडिया समुद्रकिनाऱ्याजवळ स्थित असून, ते समुद्रातून येणाऱ्या लोकांचे शहरात स्वागत करण्यासाठी बांधले आहे.

मुंबईची सुरक्षितता

गेटवे ऑफ इंडिया मजबूत दगडांपासून बनलेले असून, वादळांना तोंड देत मुंबईची सुरक्षितता दर्शवते.

रंगीबेरंगी दिवे

गेटवे ऑफ इंडियाचे सौंदर्य रात्री खुलून दिसते, तेव्हा त्यावर रंगीबेरंगी दिवे लावले जातात.

NEXT:  राजाभाई टॉवरचा इतिहास तुम्हाला माहित आहे का?

येथे क्लिक करा