छत्रपती संभाजींच्या निर्घृण हत्येनंतर औरंगजेबाने त्यांची पत्नी येसुबाई आणि मुलासोबत काय केलं?

Surabhi Jayashree Jagdish

कपटीने कैद

औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना कपट करून कैद केलं होतं.

निर्घृण हत्या

संगमेश्वरमधून कैद केल्यानंतर औरंगजेबाने संभाजी महाराजांची निर्घृण हत्या केली.

पत्नी आणि मुलगा

संभाजीच्या हत्येनंतर त्यांची पत्नी येसूबाई आणि मुलगा शाहूजी यांना औरंगजेबाने कैद केले.

मराठा बंड

मराठा बंड दडपण्यासाठी औरंगजेबाने येसूबाई आणि तिचा मुलगा शाहूजी यांना कैद करून ठेवलं.

मराठ्यांची क्रांती

आपली सर्व शक्ती वापरूनही औरंगजेब मराठ्यांच्या क्रांतीसमोर काहीही करू शकला नाही.

औरंगजेबाचा मृत्यू

मराठ्यांशी लढताना औरंगजेब आजारी पडला आणि १७०७ मध्ये त्याचा मृत्यू झाला.

शाहूजी महाराजांची सुटका

1707 मध्येच शाहूजी महाराजांची सुटका झाली आणि त्यांनी पुन्हा मराठा साम्राज्य मजबूत केलं.

येसुबाईंची सुटका

मात्र येसुबाईंची सुटका त्यानंतर करण्यात आली. येसूबाईंनी मराठ्यांची साम्राज्य जिवंत ठेवण्यासाठी आयुष्य कष्टात घालवलं.