Manasvi Choudhary
लग्न करण्यासाठी मुलांकडून नकार येण्याच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत.
का होते चिडचिड
लग्न करण्याचा विषय जरी काढला तरी आजकाल मुलं- मुलीची चिडचिड सुरू होते.
लग्नासाठी मुलांकडून नकार येणे ही गोष्ट पालकांसाठी महत्वाची आहे.
लग्नात अडकल्यानंतर स्वातंत्र्य गमावण्याची भिती असते.
लग्न केल्यानंतर अनेक बंधने येतात असे त्यांना वाटते.
प्रेमप्रकरणातून अनेक अनुभव आल्याने पुन्हा दुसऱ्या नात्यात अडकायला टाळाटाळ करतात.
मित्र- मैत्रिणींच्या लग्नाचे अनुभव घेऊन आपणही लग्न करून काही फायदा नाही असे वाटू लागल्याने मुलं लग्नाला नकार देतात.