ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
योग्य वयात योग्य जोडीदाराशी लग्न केल्यास पुढील आयुष्य सुखकर होते.
पण, जर तुमचे लग्न योग्य वयात केले नाही तर अनेक नुकसान होऊ शकते.
उशिरा लग्न केल्यामुळे आयुष्यमध्ये खूप एडजेस्ट करावे लागते.
तिशीनंतर लग्न केल्यामुळे फॅमिली प्लॅनिंग करताना त्रास होतो.
३० ते ३५ वयोगटापर्यंत व्यक्ती नवीन गोष्टी एक्सप्लोर करत असतो. त्यामुळे उशिरा लग्न केल्या जोडीदारासोबत काही खास करण्यासारख उरत नाही.
उशिरा लग्न केल्यामुळे जोडीदाराला खूश ठेवणे कठीण होते. त्याचे कार म्हणजे हार्मोन्स सुस्त होतात.
उशिरा लग्न केल्यामुळे जोडीदारासोबत तडजोडीने राहावे लागते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.