Tanvi Pol
भावाला चांदीची राखी बांधणे केवळ एक परंपरा नाही, तर त्यामागे अनेक फायदे आहेत.
चांदीमध्ये औषधी आणि उर्जात्मक गुणधर्म असतात.
ही राखी नकारात्मक ऊर्जा दूर करून सकारात्मकता निर्माण करते.
चांदी थंड प्रकृतीची असल्याने ती मनाला शांतता देते.
ही रक्तशुद्धी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते.
त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला चांदीची राखी बांधणे शुभ आणि आरोग्यदायी ठरते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.