Raigad Fort History: रायगड किल्ल्याचा इतिहास आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या

Dhanshri Shintre

राजधानी

सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेला रायगड किल्ला हा १६७४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेला मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून ओळखला जाणारा ऐतिहासिक दुर्ग आहे.

रायगड किल्ला

रायगड किल्ला डोंगरमाथ्यावर वसलेला असून, त्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे भव्य मुख्य प्रवेशद्वार ‘महादरवाजा’, जो संरक्षणासाठी बांधला गेला होता.

पाणवठे आणि विहिरी

रायगड किल्ल्यावर राजसदरेची प्रतिकृती, गंगासागर तलाव तसेच विविध पाणवठे आणि विहिरी आजही पर्यटकांना इतिहासाची आठवण करून देतात.

राज्याभिषेक

१६७४ मध्ये रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पार पडला होता, ज्याने मराठा साम्राज्याला वैभवशाली ओळख दिली आणि इतिहासात अमर क्षण ठरला.

स्थान आणि उंची

हा किल्ला सह्याद्री पर्वतरांगेत समुद्रसपाटीपासून सुमारे २७०० फूट (८२० मीटर) उंचीवर आहे.

पाण्याची सोय

किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून अनेक नैसर्गिक विहिरी आणि तलाव आहेत.

वास्तुशिल्प

हा किल्ला बेसाल्ट, ग्रॅनाइट आणि चुन्याच्या सहाय्याने बांधलेला आहे.

राजधानीची स्थापना

छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७४ मध्ये रायगड किल्ल्याला मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून घोषित केले.

इंग्रजांचे आक्रमण

इंग्रजांनी किल्ल्यावर कब्जा मिळवल्यानंतर त्याची लूटमार केली आणि मोठ्या प्रमाणात नासधूस केली.

NEXT: वास्तुकला आणि सांस्कृतिक वारसा, जुन्नरमधील लेण्याद्री लेण्यांचे वैशिष्ट्ये जाणून घ्या

येथे क्लिक करा