Manasvi Choudhary
हिंदू धर्मात नियमितपणे पूजा अर्चा केली जाते.
देवाची मनोभावे पूजा केल्याने आयुष्यात सुख-समृद्धी प्राप्त होते.
मात्र पुजा करताना काही नियमांचे पालन करणे महत्वाचे आहे.
पुजा करताना जांभई देणं अशुभ मानले जाते. पुजा करताना वारंवार जांभई येत असेल तर नकारात्मकता येते
पुजा करताना डोळ्यातून पाणी येत असल्यास त्याला कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागत नाही.
पूजा करताना चटका लागणे
पूजेच्या वेळी दिवा लावताना चटका लागला तर अशुभ मानले जाते. तसेत त्या व्यक्तीकडून काही चूक झाली असल्याचे मानले जाते.
पूजा करताना दिवा लावल्यानंतर ज्योत वेगाने जळू लागली तर याचा अर्थ देवाची कृपा आहे आणि तुमच्या मनोकामना पूर्ण होत असल्याचे संकेत मिळतात.