Shreya Maskar
पावसात गरमा गरम दूध मसाल्याचा चहा अनेकांना प्यायला आवडतो. पण दुधाचा चहा जास्त उकळल्यास आरोग्यास हानी पोहचते.
दुधाचा चहा जास्त वेळ उकळल्यानंतर टॅनिनचे प्रमाण वाढते. त्यामुळे शरीरात आयर्नची कमतरता भासते.
जास्त प्रमाणात उकळलेला दुधाचा चहा प्यायल्याने ॲनिमियाची समस्या उद्भवते.
सतत दुधाचा चहा प्यायल्याने पोटदुखी, बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवते.
जास्त उकळलेला चहा प्यायल्यास ब्लड प्रेशर वाढते.
दुधाच्या चहा अधिक उकळलेल्यास कॅन्सरचा धोका निर्माण होतो.
दुधाचा चहा जास्त वेळ उकळल्यानंतर त्याची चव आणि रंग बदलतो.
चहा ५ मिनिटांच्या पुढे उकळवू नये.
दुधाचा चहा बनवल्यानंतर तो त्वरित प्यावा. नाहीतर आरोग्य बिघडू शकते.
ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.