GK: भारतातील 'असं' एकमेव राज्य जिथे आजपर्यंत रेल्वे सेवा पोहोचलेली नाही, जाणून घ्या

Dhanshri Shintre

ट्रेन

ट्रेन ही लाईफ लाईन म्हणून ओळखली जाते, जी प्रवाशांना सुरक्षित आणि वेगाने त्यांच्या गंतव्य स्थळी पोहोचवते.

सोयीस्कर वाहतूक

सर्वसामान्य लोकांसाठी परवडणारी आणि सोयीस्कर वाहतूक ही ट्रेन असून, ती कमी खर्चात प्रवासाची सुविधा प्रदान करते.

नेटवर्क

भारतात ट्रेनचं जाळं खूप विस्तृत असून, हे नेटवर्क देशभरातील शहरं आणि गावांमध्ये प्रवासासाठी महत्त्वाचे साधन ठरते.

ट्रेन सेवा

तरीही, भारतात असे एक राज्य आहे जिथे आजपर्यंत कोणतीही ट्रेन सुरू झाली नाही, त्यामुळे रेल्वे सुविधा अजून पोहोचलेली नाही.

सिक्कीम

सिक्कीम राज्यात आजपर्यंत कोणतीही रेल्वे सेवा सुरू झालेली नाही, त्यामुळे येथे लोकांसाठी ट्रेन प्रवासाची सुविधा अद्याप उपलब्ध नाही.

भौगोलिक रचना

याचे मुख्य कारण म्हणजे या प्रदेशाची भौगोलिक रचना, जी रेल्वे मार्ग तयार करणे कठीण आणि गुंतागुंतीचे बनवते.

डोंगराळ प्रदेश

सिक्किमच्या डोंगराळ प्रदेश आणि खोऱ्यांमुळे रेल्वे मार्ग उभारणे कठीण झाले आहे, ज्यामुळे ट्रेन सेवा सुरू करणे आव्हानात्मक आहे.

NEXT: प्लास्टिक स्टूल आणि खुर्च्यांवर छिद्रं का असतात? जाणून घ्या यामागचं खरं कारण

येथे क्लिक करा