Ankush Dhavre
भारतीय संघात एकापेक्षा एक धुरंदर फलंदाज होऊन गेले आहेत
दरम्यान १७ सामन्यांनंतर कोणी केल्या आहेत सर्वाधिक धावा? जाणून घ्या.
शुबमन गिलने १७ वनडे सामन्यांमध्ये ७७८ धावा केल्या होत्या.
ईशान किशनने १७ वनडे सामन्यांमध्ये ७७६ धावा केल्या आहेत
विराट कोहलीने १७ वनडे सामन्यांमध्ये ७५७ धावा केल्या होत्या.
श्रेयस अय्यरने १७ वनडे सामन्यांमध्ये ७५० धावा केल्या होत्या.
नवज्योत सिंग सिद्धू यांनी १७ वनडे सामन्यांमध्ये ७३९ धावा केल्या होत्या.
शिखर धवनने १७ वनडे सामन्यांमध्ये ७०० धावा केल्या होत्या