Manasvi Choudhary
लग्नानंतर नवविवाहित जोडप्यांना नातं टिकवण्यासाठी काही विशेष गोष्टींची काळजी घ्यावी लागत असते.
एकमेकांच्या आवडीनिवडी आणि सवयीबद्दल काळजी घेणंही आवश्यक असते.
अनेकदा तरूण सुट्टीच्या दिवशी मित्र- मैत्रिणी , भावंडासोबत फिरायला प्लान करतात मात्र लग्नानंतर ते कमी करणं गरजेच आहे.
लग्नाआधी तुम्ही कितीही मुलींशी मैत्री केली असेल तर लग्नानंतर मर्यादा ठेवणे गरजेचे आहे.