Manasvi Choudhary
लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्याचा महत्वाचा निर्णय आहे.
ठरावीक वयानंतर घरामध्ये मुलगा आणि मुलीच्या लग्नाची चर्चा सुरू होते.
लग्न नेमकं कोणत्या वयात करणे हा प्रश्न सर्वानाच पडतो.
लग्न करण्यापूर्वी प्रत्येकालाच चांगलं सेटल व्हायचं असतं.
साधारणत: मुलीचे लग्नाचे वय हे २५ आणि मुलाचे लग्नाचे वय हे २५ योग्य मानले जाते
तज्ञाच्या मते, लग्न हे केवळ संसार करण्यासाठी नाही तर येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी महत्वाचा आहे.
लग्नांसाठी दोघांमध्ये असणाऱ्या वयाचा शारिरिक, मानसिक आणि आर्थिक संबंध आहे.