Manasvi Choudhary
आचार्य चाणक्याच्या मते, युवा पिढी ही देशाचं भविष्य उज्वल करते.
यामुळेच वयाची विशी ओलाडल्यानंतर तरूणांनी काय करू नये हे जाणून घ्या
माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू राग तरूणांनी कोणत्याही प्रसंगी रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे असते.
तारुण्यात आपण आपला अधिक वेळ मोबाइल किंवा सोशल साइट्सवर वाया घालवतो. त्यामुळे वेळेची किंमत आपल्याला कळत नाही.
यशप्राप्ती हवी असेल तर वेळेची किंमत करता यायला हवी.
तारुण्यात आपण अधिक पैसे खर्च करतो. या वयात कमावण्यापेक्षा ते अधिक गमावतो.
अशा वेळी आपण पैसे जमवायला हवे. योग्य ठिकाणी गुंतवणूक करायला हवी. ज्यामुळे उतारवयात त्याचा फायदा होईल