GK: ४,००० किमीचा प्रवास! देशातील सर्वात लांब महामार्ग कोणता?

Dhanshri Shintre

राष्ट्रीय महामार्ग

भारतात शेकडो राष्ट्रीय महामार्ग आहेत, पण एक महामार्ग तब्बल सुमारे ४ हजार किलोमीटरपर्यंत पसरलेला आहे, ज्याची लांबी सर्वाधिक आहे.

राष्ट्रीय महामार्ग-४४

भारताचा सर्वात लांब महामार्ग म्हणजे राष्ट्रीय महामार्ग-४४, ज्याची लांबी ४००० किलोमीटरपेक्षा जास्त असून तो अनेक राज्यांना जोडतो.

कुठून-कुठपर्यंत?

देशातील सर्वात लांब महामार्ग श्रीनगरपासून सुरू होऊन कन्याकुमारीपर्यंत पोहोचतो. त्यामुळे तो भारताचा सर्वाधिक लांबीचा मार्ग मानला जातो.

दुसऱ्या क्रमांकाचा महामार्ग

राष्ट्रीय महामार्ग-२७ हा एनएच-४४ नंतर भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात लांब आणि सर्वाधिक वाहतूक असलेला महत्त्वाचा मार्ग मानला जातो.

कुठून-कुठपर्यंत?

देशातील दुसऱ्या क्रमांकाचा लांब महामार्ग एनएच-२७ गुजरातच्या पोरबंदरपासून सुरू होऊन आसाममधील सिलचरपर्यंत पसरलेला आहे, अनेक राज्यांना जोडतो.

तिसरा सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग

भारताचा तिसरा सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग NH-48 आहे, जो पूर्वी NH-8 म्हणून ओळखला जात असे आणि त्याची एकूण लांबी सुमारे २८०७ किलोमीटर आहे.

कुठून-कुठपर्यंत?

भारताचा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात लांब महामार्ग दिल्लीपासून सुरू होऊन २८०७ किमीचा प्रवास करत चेन्नईपर्यंत पोहोचतो, अनेक महत्त्वाच्या शहरांना जोडतो.

NEXT: तुम्हाला माहितेय का? 'हा' एक देश एका दिवससाठी भारताची राजधानी बनले

येथे क्लिक करा