Manasvi Choudhary
कोणाकडूनही चूक झाली की आपण सहजपणे सॉरी उच्चारतो.
मात्र काही लोक असे देखील असतात जे चूक करूनही सॉरी बोलायला मागत नाही.
आपण केलेली चूकीची माफी मागणे, सॉरी बोलणे हे नाते घट्ट करते.
चूका या सर्वांकडून होत असतात. यामुळे चूका झाल्यानंतर सॉरी बोलायला लाजू नका.
नात्यात सॉरी बोलल्याने ते नातं मनमोकळे होते. नात्यात कोणताही गैरसमज राहत नाही.
मैत्रिणीली सॉरी बोलल्याणे अधिक छान वाटते. यामुळे तुम्ही नात्यात सॉरी बोलण्याची सवय लावा.
सॉरी म्हणण्यासाठी तुम्ही एखादे प्रेमळ संदेश देखील पाठवू शकता.
तुम्ही जर ऑनलाईन रित्या माफी मागत असाल तर तुम्ही इमोजी स्टीकर पाठवू शकता.
एखादी भेटवस्तू किंवा फूल देऊन तुम्ही सॉरी म्हणा.