Bhagirathi River: गंगोत्रीपासून गंगेसारखा प्रवास, 'या' नदीचा विस्मयजनक इतिहास जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उत्तरकाशीतील नदी

उत्तरकाशीतील गोमुख येथून उगम पावणाऱ्या नदीला भागीरथी नदी म्हणून ओळखले जाते.

गंगा

अलकनंदा नदीसोबत देवप्रयाग येथे संगम झाल्यानंतर भागीरथी नदीला 'गंगा' म्हणून ओळखले जाते.

भागीरथी

राजा भगीरथांनी गंगेला पृथ्वीवर आणण्यासाठी तप केला, म्हणूनच नदीला भागीरथी हे नाव देण्यात आले आहे.

तपश्चर्या

राजा भगीरथाच्या कठोर तपश्चर्येने संतुष्ट होऊन ब्रह्मदेवांनी गंगा नदीला पृथ्वीवर पाठवण्याचे ठरवले.

नाव कसे पडले

यानंतर गंगा देवीने पृथ्वीवर अवतरण केल्यामुळे या नदीला भागीरथी असे नाव देण्यात आले.

जटांमध्ये अडकवले

गंगेचा प्रचंड वेग पृथ्वी सहन करू शकत नव्हती, म्हणून शिवशंकरांनी तिला आपल्या जटांमध्ये अडकवले.

पाणी

यानंतर पृथ्वीवर पाणी सोडण्यात आले.

NEXT: आशियातील सर्वात मोठे गाव भारतात कोणत्या भागात आहे?

येथे क्लिक करा