Manasvi Choudhary
मुला-मुलींना चांदीचे कडे घालण्याची फार हौस असते.
केवळ फॅशन म्हणून नाही तर चांदीचे कडे घातल्याने आरोग्यालाही फायदा होतो.
ज्योतिषशास्त्रानुसार, चांदीचे कडे घातल्याने कुंडलीतील दोष दूर होतात.
चांदी शीतलता प्रदान करणारा धातू असल्याने मन शांत राहते व रागावर नियंत्रण मिळवता येते.
आयुष्यात दु:खाचे डोंगर असल्यास हातात चांदीचे कडे घालावे.
चांदीचे कडे घातल्याने हातात पैसा राहतो असे मानले जाते.
हातात चांदीचे दागिने घातल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते.
सदर लेख सामान्य माहितीसाठी आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.