ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लोकप्रिय मालिकेतला चेहरा म्हणजे ऋतुजा बागवे
सोशल मीडियावर ऋतुजा मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.
ऋतुजा चाहत्यांना तिच्याविषयीच्या अपडेट देत असते.
ऋतुजा प्रत्येक लूकमध्ये लक्ष वेधून घेत असते.
सोशल मीडियावर ऋतुजाचे फोटो व्हायरल होत आहेत.
अभिनेत्री ऋतुजा बागवेने 'नंदा सौख्य भरे' या मालिकेतून टीव्ही विश्वात पदार्पण केले.
त्यानंतर ऋतुजाच्या अनन्या नाटकाचे बरेच कौतुक झाले.