भारतातील Fastest Bridge आता मुंबईत! 2 तासांचे अंतर अवघ्या 20 मिनिटांत

Shraddha Thik

भारतातील सर्वात मोठा सागरी पूल

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक नावाने भारतातील सर्वात मोठा सागरी पूल पूर्ण झाला आहे.

Fastest Bridge | X

मुंबई ते नवी मुंबई

या पूलाचा मार्ग अवघ्या 20 मिनिटांत तुम्हाला मुंबईहून नवी मुंबईला पोहोचवेल.

India's Fastest Bridge | X

देशातील सर्वात लांब पूल

देशातील सर्वात लांब पूल, मुंबई ट्रान्स हार्बर हा जगातील 12 वा सर्वात लांब पूल आहे.

Mumbai Trans Harbour Link | X

2 तासांचे अंतर 20 मिनिटांत

आतापर्यंत मुंबई ते नवी मुंबई या प्रवासासाठी 2 तास लागत होते, ते आता 20 मिनिटांवर आले आहे.

MTHL | X

52 कि.मी ऐवजी 21 कि.मी

जिथे पूर्वी मुंबईतील लोकांना 52 किमी अंतर पार करावे लागत होते, तिथे आता 21.8 किमीचे अंतर पार करावे लागणार आहे.

Sewri Nhava Sheva Atal Setu | X

नियोजन 1963 पासून आहे

या प्रकल्पाचे नियोजन 1963 पासून सुरू होते हे फार कमी लोकांना माहीत आहे. 2017 मध्ये जपानी कंपनी JICA या प्रकल्पात सहभागी झाली आणि हा प्रकल्प पूर्ण झाला.

Longest Bridge in India | X

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक

हा पूल मुंबईतील शिवडी आणि नवी मुंबईतील चिर्ले या दोन स्थानकांना जोडतो. आणि हा 6 लेनचा सागरी पूल आहे.

20 Minutes Rout Of MTHL | X

Next : Benefits Of The Tulsi Puja | तुळशीची पूजा करताय? होतील हे फायदे

येथे क्लिक करा...