Ankush Dhavre
लखनऊ सुपर जायंट्स संघाचा मेंटॉर गौतम गंभीर अनेकदा वाद विवाद करताना दिसुन आला आहे.
सोशल मीडियावर तो नेहमीच चर्चेत असतो.
गौतम गंभीरचा जन्म १४ ऑक्टोबर १९८१ रोजी झाला होता.
त्याने दिल्लीतील हिदुं कॉलेज मधून आपलं पदवीपर्यंतचं शिक्षण पुर्ण केलं आहे.
तो असा एकमेव फलंदाज आहे ज्याने सलग ४ कसोटी मालिकांमध्ये ३०० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
त्याने २००७ आणि २०११ वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती.
त्याने भारतीय संघासाठी फलंदाजी करताना ५८ सामन्यांमध्ये ४१५४ धावा केल्या आहेत.
२०१९ मध्ये त्याने राजकारणात प्रवेश केला होता.
डिसेंबर २०१८ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केले होते. ,