Manasvi Choudhary
हिवाळ्यात थंड वातावरणात आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
हिवाळ्यात फळे खाणे खूप आवश्यक आहे कारण फळे खाल्ल्याने रोग प्रतिकारशक्ती वाढते.
आवळ्यात व्हिटॅमिन सी भरपूर असते यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.
डोळे आणि त्वचेच्या आरोग्यासाठी आवळा हे फळ लाभदायक आहे.
बोरमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. बोर खाल्ल्याने पचनशक्ती सुधारते.
सफरचंदमध्ये फायबर, व्हिटॅमिन सी व व्हिटॅमिन के असते जे शरीराला उर्जा पुरवते.
डाळिंब हे फळ खाल्ल्याने शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघते व वजनही कमी होते.
हिवाळ्यात गाजर खाल्ले जाते.हिवाळ्याला गाजर खाल्ल्याने आरोग्यदायी फायदे होतात.