Tanvi Pol
तुळशीमध्ये अँटीबायोटिक, अँटीवायरल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात.
पावसाळ्यात सर्दी, ताप, खोकला यांसारख्या आजारांचा धोका वाढतो.
तुळशीचं पाणी पिल्यानं रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
ताप आणि अंगदुखीवर तुळशी पाणी नैसर्गिक उपाय ठरतं.
दररोज सकाळी रिकाम्या पोटी तुळशीचं पाणी पिणं फायदेशीर आहे.
तुळशी पाणी हवे असल्यास मध, लिंबू यांच्याशी एकत्र करून घेऊ शकता.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.