Manasvi Choudhary
अनेकदा सांयकाळ होताच घरातील मोठी माणसे आपले काही कामे करण्यास नकार देतात
वास्तुशास्त्रानुसार, सायंकाळच्या वेळी घरात लक्ष्मी येत असते.
यामुळेच सायंकाळ झाल्यावर काही कामे करण्यास अशुभ मानले जाते.
सायकांळी लक्ष्मी येण्याच्या वेळेस झाडू मारणे व फरशी पुसणे अशुभ मानले जाते
सुर्यास्तानंतर तुळशीला हात लावू नये
संध्याकाळ झाल्यानंतर लक्ष्मी येण्याच्या वेळेस दरवाजा लावू नये
सुर्यास्ताच्या वेळे झोपू नये झोपायचे असल्यास ३ ते ५ ही वेळ शुभ मानली जाते.
येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.