Dhanshri Shintre
घरात लादी साफ करताना मॉप पाण्यात ३-४ चिमूटभर मीठ घाला, यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते.
आंघोळ करताना पाण्यात मीठ आणि हळद घातल्याने शरीरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि घरातील आर्थिक स्थिती सुधारते.
घरी पाच भांड्यांमध्ये मीठ भरून प्रत्येकात पाच लवंगा टाका, यामुळे घरातील नकारात्मकता दूर होईल.
या उपायाने घरात धन-समृद्धीचा प्रवाह कायम राहतो.
एक ग्लास पाण्यात खडे मीठ घालून बेडरूममध्ये ठेवा आणि प्रत्येक तीन दिवसांनी पाणी बदलावे.
गुरुवार किंवा शनिवारपासून हा उपाय करा, यामुळे पती-पत्नींमधील वाद कमी होतात आणि शांतता वाढते.
NEXT: 'या' फोटोमध्ये लपलेला E शोधा, तुमच्याकडे आहे केवळ १० सेकंद