ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
फळं
फळं खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असतं.
मात्र फळं खाल्यावर त्यावर पाणी पिणे आरोग्यासाठी घातक आहे.
फळांवर लगेच पाणी पिल्याने पोट दुखीचे आजार होतात.
पोटात गॅस होतो खालेली फळे पचत नाहीत.
केळी , संत्री यावर पाणी पिल्यास सर्दी होते.
आंबट फळांवर पाणी पिल्याने खोकलाही होतो.
फळांवर पाणी पिल्याने रक्तातील साखर आणखी वाढते.
त्यामुळे भरपूर फळं खा फक्त त्यावर पाणी पिऊ नका.