Priya More
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुंढरपूरच्या दिशेने निघाल्या आहेत. आज पालखी जेजुरी मुक्कामी आहे.
ज्ञानोबा महाराजांच्या पालखी सोहळ्यातील रिंगण सोहळा हा प्रत्येक विठ्ठल भक्तासाठी आकर्षण ठरत असतो.
पालखी सोहळ्यात रिंगण दोन प्रकारचे असते. उभे रिंगण आणि गोल रिंगण होत असते.
ज्ञानोबांच्या पालखीचे पहिले गोल रिंगण 20 जूनला चांदोबाचा लिंब येथे होणार आहे.
दुसरे गोल रिंगण 27 जूनला बाजीराव विहीर तर तिसरे गोल रिंगण 28 जूनला पंढरपूर येथे होणार आहे.
ज्ञानोबांच्या पालखीचे पहिले गोल रिंगण 24 जूनला पुरंदवडे येथे होणार आहे.
दुसरे गोल रिंगण 25 जूनला खुडूस फाटा तर तिसरे गोल रिंगण 26 जूनला ठाकूरबुवाची समाधी येथे होणार आहे.
ज्ञानोबांच्या पालखीचे चौथे आणि शेवटचे गोल रिंगण 27 जूनला बाजीरावची विहीर येथे होणार आहे.