Manasvi Choudhary
आरोग्यासाठी फायदेशीर नारळपाणी पिण्याचे शरीराला तोटे देखील आहेत.
काही आरोग्यादायी समस्या असतील तर नारळपाणी पिणे टाळा.
नारळ पाण्यात कार्बोहायड्रेट्स आणि कॅलरीजचे प्रमाण जास्त असते.
नारळपाणी प्यायल्याने रक्तातील साखर वाढते यामुळे मधुमेह असणाऱ्यांनी नारळ पाणी पिऊ नये.
जर तुम्हाला बीपी लोचा त्रास असेल तर नारळ पाण्याचे सेवन करू नये.
नारळ पाणीमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. किडनीसंबंधित समस्या असतील नारळपाणी पिऊ नये.
नारळ पाण्यात कॅलरीजचे प्रमाण जास्त असते. यामुळे नारळ पाणी प्यायल्याने वजन वाढण्याची शक्यता असते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या