Siddhi Hande
आचार्य चाणक्य नेहमी तुम्हाला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मार्ग दाखवतात.
यशस्वी होण्यासाठी हे गुण अंगिकारल्याने सर्व गोष्टी सुरळीत होतील.
आळस हा माणसाच शत्रू आहे. त्यामुळे प्रगती करायची असेल तर आळस सोडून द्या.
खोटं बोलल्याने कधीच माणसाचं भलं होत नाही. त्यामुळे कधीही खोटं बोलू नका आणि खोट्याची साथ तर आजिबात देऊ नका.
नेहमी कष्ट करा. आयुष्यात कधी न कधी मेहनतीचं फळ हे तुम्हाला मिळणारच आहे.
नेहमी वेळ पाळा. वेळेवर गोष्टी करा. जर वेळ निघून गेली तर त्या गोष्टीला काहीच अर्थ उरत नाही.
कधीही कोणावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. नेहमी प्रत्येक व्यक्तीला ओळखा तिला समजून घ्या त्यानंतरच तिच्यावर विश्वास ठेवा.
स्वतः कधीच चुका करु नका. परंतु दुसऱ्यांनी केलेल्या चुकांमधून स्वतः शिका आणि समजूतदार व्हा.
तुमचं नशीब तुम्हीच बदलू शकतात. जर तुम्ही नशिबावर अवलंबून राहिलात तर कधीच यशस्वी होणार नाही.