Shraddha Thik
आचार्य चाणक्य यांनी नीतिशास्त्रात अशा व्यक्तीचे वर्णन केले आहे जो इतरांना आपले बनवू शकतो. माणसाचा हा गुण त्याला श्रीमंत बनवतो. तो नेहमी आनंदी असतो.
आचार्य चाणक्य यांच्यानुसार जो व्यक्ती क्रोधहीन असतो तो प्रत्येकाला स्वतःचा बनवतो. तो केवळ त्याच्या स्वभावामुळे जगविजेता बनतो.
चाणक्य सांगतात की, जर माणसाला त्याची प्रगती हवी असेल तर त्याने कधीही रागावू नये.
एखाद्यावर रागवण्याधी स्वत: राग कसा आला हा प्रश्न पडला पाहिजे.
चाणक्याच्या मते, रागामुळे माणसाची विचारशक्ती नष्ट होते आणि तो अयोग्य गोष्टी करतो.
आचार्य चाणक्य यांच्या मते, व्यक्तीने कोणत्याही परिस्थितीत विनाकारण राग येणे टाळले पाहिजे.
आचार्य चाणक्य म्हणतात की, माणसाचे बोलणे नेहमी गोड असावे. गोड शब्दांनी यश मिळते.