ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिंदू धर्मात होळीच्या सणाला विशेष महत्त्व असते.
मात्र तुम्हाला माहिती आहे का या दिवशी घरी या वस्तु आणल्यास आर्थिक समस्या कमी होण्यास मदत होते.
वास्तूशास्त्रानुसार घरात धातूचा कासव आणल्याने आर्थिक लाभ होण्याची शक्यता असते.
वास्तूशास्त्रानुसार घरात पिरॅमिड आणल्याने प्रगतीचे मार्ग खुले होतात.
होळीच्या दिवशी आंबा किंवा अशोकाची पानांचे तोरण करुन घराला लावल्याने घरातील आर्थिक समस्या कमी होतात.
होळीच्या दिवशी घरात बांबू प्लांट आणणे देखील फायेदशीर ठरते.
वास्तुदेवाचे चित्र घरात लावल्याने घरातील सदस्यांना आर्थिक लाभ होतो.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.