Bhagavad Gita: भगवद्गीतेचा सातवा अध्याय कोणती शिकवण देतो?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ईश्वराचे पूर्ण ज्ञान मिळवणे

श्रीकृष्ण म्हणतात की मला (ईश्वराला) जाणून घेण्यासाठी फक्त श्रद्धा आणि भक्ती पुरेशी आहे. मनुष्य मला समर्पित झाल्यास तो माझे ज्ञान आणि तत्वज्ञान समजू शकतो.

Bhagavad Gita

सकल सृष्टीचे मूळ कारण ईश्वरच आहे

भगवंत स्पष्ट करतात की सृष्टीतील पंचमहाभूत (पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश) आणि चेतन-जीवशक्ती हे दोन्ही माझेच रूप आहेत.

Bhagavad Gita

माया म्हणजे ईश्वराची दिव्य शक्ती

ईश्वराची ‘माया’ इतकी प्रभावी आहे की सामान्य मनुष्य त्यात अडकतो. पण जो भक्त संपूर्ण श्रद्धेने ईश्वराशी एकरूप होतो, तोच माया पार करू शकतो.

Bhagavad Gita

चार प्रकारचे भक्त

भगवंत चार प्रकारच्या भक्तांचा उल्लेख करतात - दुःखी (दुःख दूर करण्यासाठी), जिज्ञासू (जाणून घेण्याची इच्छा असलेले), अर्थार्थी (धन, सुखासाठी), ज्ञानी (शुद्ध भक्त) यामध्ये ‘ज्ञानी भक्त’ सर्वोच्च मानला जातो.

Bhagavad Gita

ज्ञानी भक्तच ईश्वराशी एकरूप होतो

जो भक्त निस्वार्थीपणे फक्त ईश्वरप्राप्तीसाठी साधना करतो, तोच खरा ज्ञानी आणि मला (भगवंताला) प्रिय आहे.

Bhagavad Gita

इतर देवांची उपासना पण ईश्वराकडेच पोहोचते

जे लोक इतर देवतांची पूजा करतात, ते देखील प्रत्यक्षात भगवंतालाच (ईश्वरालाच) पूजतात – फक्त अज्ञानामुळे वेगळ्या रूपात.

Bhagavad Gita

सत्य श्रद्धा आणि परिपक्व भक्ती हाच मार्ग आहे

श्रद्धा आणि परिपक्व भक्तीच्या माध्यमातूनच ईश्वरप्राप्ती शक्य आहे. ही भक्तीच माणसाला अज्ञानातून ज्ञानाकडे घेऊन जाते.

Bhagavad Gita

Laughter Chefs 2 Winner: रिम- अली नाही तर या स्पर्धकांनी जिंकली लाफ्टरशेफची ट्रॉफी मिळाली इतक्या रुपयांचे बक्षिस

Laughter Chefs 2 Winner
येथे क्लिक करा