Bhagavad Gita: भगवद्गीतेचा दुसरा अध्याय कोणती शिकवण देतो?

Shruti Vilas Kadam

स्वधर्म पालनाचे महत्त्व


भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की आपला धर्म (कर्तव्य) पाळणे हे सर्वोच्च आहे, अगदी मृत्यू आल्यासही त्यात गौरव आहे.

Bhagavad Gita

आत्मा अजर, अमर आणि अविनाशी आहे


आत्मा कधीच जन्मत नाही वा मरत नाही. शरीर नाश पावले तरी आत्मा शाश्वत असतो – ही अध्यायातील मुख्य तत्त्वज्ञान आहे.

Bhagavad Gita

संकटसमयी स्थिर बुद्धी ठेवा


दुःख किंवा सुख दोन्हीतही शांत व समत्व बुद्धी ठेवण्याचे महत्त्व श्रीकृष्ण समजावतात.

Bhagavad Gita

कर्म कर, फळाची अपेक्षा ठेवू नकोस


‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’ या प्रसिद्ध श्लोकाद्वारे निष्काम कर्माची शिकवण दिली जाते.

Bhagavad Gita

मोह, शोक व भीती हे अज्ञानाचे परिणाम आहेत


अर्जुनाच्या मनातील मोह व शोक श्रीकृष्ण अज्ञानामुळे निर्माण झालेले असल्याचे स्पष्ट करतात.

Bhagavad Gita

योग म्हणजे समत्व बुद्धी


मन, शरीर व कर्म यामध्ये समत्व राखणे म्हणजेच खरे योग – असे श्रीकृष्ण सांगतात.

Bhagavad Gita

शरीर नाशवान आहे, आत्मा अमर


शरीराचे नाश होणे हे नैसर्गिक आहे; आत्म्याची अमरता समजल्यावर मृत्यूचा भीती नष्ट होते.

Bhagavad Gita

Ganesh Pooja: गणेश सहस्रनाम पाठ करण्याचे काय आहेत फायदे?

Ganesh Pooja
येथे क्लिक करा