Tanvi Pol
उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी ऊसाचा रस आणि नारळ पाणीही फायदेशीर ठरते.
नारळ पाणी प्यायल्याने शरीर त्वरित हायड्रेट होते.
ऊसाचा रस प्यायल्याने शरीरात ऊर्जा टिकून राहते.
नारळ पाणी पचन सुधारते शिवाय उष्णतेमुळे होणारा थकवा कमी करते.
नारळ पाणी वजन नियंत्रणास मदत करते आणि त्वचेसाठी फायदेशीर आहे.
मात्र अति उष्णतेमध्ये हायड्रेशनसाठी नारळ पाणी अधिक फायदेशीर मानले जाते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.