ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिरवी मिरची म्हटलं आपसूकचं मनात ती खाण्याचा नाही असा विचार येतो.
मात्र हिरवी मिरची खाणे तुमच्या आरोग्यासाठी फायद्याचे ठरू शकते.
हिरवी मिरची खाल्ल्याने चेहऱ्यावरील तेज कायम राहते.
वजन कमी होते.
ताणतणाव कमी होतो.
रोगप्रतिकार क्षमता वाढते.
दृष्टी चांगली राहते.
यामुळे तुमच्या आहारात हिरव्या मिरचीचे सेवन करा.