ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अळू आरोग्यासाठीही लाभदायक आहे. आयुर्वेदातही याचे महत्व सांगण्यात आले आहे. याच्या सेवनाने अनेक आरोग्य समस्यांपासून सुटका होते. या भाजीचे कोणते फायदे आहेत, जाणून घेवूयात.
ब्लड प्रेशर नियंत्रित राहते. तणावाची समस्या होत नाही.
यातील फायबरमुळे मेटाबॉलिज्म सक्रिय राहते. यामुळे वजन नियंत्रणात राहते.
पोटांच्या समस्यांवर गुणकारी आहे. पचनक्रिया सुरळीत होते.
अळूची पाने जाळून त्यांची राख नारळाच्या तेलामध्ये मिसळून लावल्यास पूरळ नाहीसे होण्यास मदत होईल.
यातील व्हिटॅमिन ए मुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. डोळ्यांच्या मांसपेशी मजबूत होतात.
सांधेदुखीत दररोज अळूच्या पानांचे सेवन केल्यास आराम मिळेल.