Chanakya Niti: आयुष्यात यशस्वी व्हायचंय? तर 'या' ५ व्यक्तींवर कधीच विश्वास ठेऊ नका, नाहीतर होईल नुकसान

Sakshi Sunil Jadhav

आचार्य चाणक्य

आचार्य चाणक्यांनी आयुष्यात कोणाकडून अपेक्षा ठेवावी आणि कोणापासून दूर राहावं, याबाबत उत्तम मार्गदर्शन केलं आहे. चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्यामुळे मानसिक, आर्थिक आणि सामाजिक नुकसान होतं, असं चाणक्य सांगतात.

people to avoid | google

अपेक्षा करणारे लोक

जे स्वतः काहीही करत नाहीत, पण नेहमी इतरांकडून मदतीची अपेक्षा ठेवतात, अशा लोकांच्यासोबत राहिल्याने दुःख वाढतं.

life lessons

कधीही साथ न देणारे

कधीही साथ न देणारे लोक गरजेच्या वेळी गायब असतात. त्यांच्याकडून अपेक्षा ठेवल्याने फक्त मनस्ताप होतो.

motivational thoughts

स्वार्थी लोक

आचार्य चाणक्यांच्या मते स्वार्थी व्यक्ती हा सर्वात मोठा शत्रू असतो. गरज संपली की नातंही संपवतात.

fake friends

पाठ फिरवणारे लोक

फायदा संपला की पाठ फिरवणाऱ्या लोकांकडून मदत किंवा त्यांच्यावर विश्वास ठेवू नका.

betrayal signs

सत्ता आणि पद

चाणक्य नीतीनुसार ज्या लोकांकडे सत्ता असते. तेव्हा माणसात बदल होतो. पदावर पोहोचलेले लोक जुनं नातं विसरतात.

self improvement

सहानुभूती दाखवणारे लोक

तोंडाने गोड बोलणारे, पण कृतीत काहीच न करणारे लोक संकटात साथ देत नाहीत.

Chanakya strategy

खोटी आपुलकी दाखवणारे

खोटी आपुलकी दाखवणारे लोक भावनिक आधार देत असल्याचा आव आणतात, पण गरजेच्या वेळी उपयोगी पडत नाहीत.

trust wisely

विश्वासघाती लोक

जे पाठीमागे धोका देतात, त्यांच्याकडून अपेक्षा ठेवल्याने धन, मान-सन्मान आणि नात्यांचं मोठं नुकसान होतं.

emotional intelligence

NEXT: यंदा मकर संक्रांतीला कोणत्या रंगाचे कपडे वापरु नयेत? महिलांसाठी खास सुचना...

sankranti auspicious colours
येथे क्लिक करा