Chanakya Niti: या 2 गोष्टींना घाबरणारे लोक आयुष्यात कधीच मिळवत नाहीत पैसा, सत्य वाचून बसेल धक्का

Sakshi Sunil Jadhav

आचार्य चाणक्य

आचार्य चाणक्य हे राजनिती तज्ज्ञ आणि आयुष्यात यशाचा मार्ग दाखवणारे गुरु मानले जातात. त्यांचे विचार आजही मोठ्या संख्येने लोक फॉलो करतात.

Chanakya Niti tips

लाजेची भीती

लोक काय म्हणतील, समाज कसा पाहील या भीतीमुळे अनेक लोक नवीन व्यवसाय, नोकरी बदल किंवा मोठे निर्णय घेणं सोडतात.

Chanakya Niti

लोक काय म्हणतील?

चाणक्य म्हणतात, लोकांना लाजून जास्त विचार केल्यावर व्यक्ती स्वतःची क्षमता वापरू शकत नाही आणि आयुष्यभर संधी गमावतो.

Chanakya Niti | Saam TV

हिंमत कमी होणे

व्यापार सुरू करणे, गुंतवणूक करणे किंवा स्वप्न पूर्ण करण्यासाठी जोखीम आवश्यक असते, पण लाजेची भीती माणसाला मागे खेचते.

Chanakya Niti

मृत्यूची भीती

मृत्यूची सतत भीती बाळगणारा माणूस आयुष्य पूर्णपणे जगू शकत नाही. तो धाडसी निर्णय घेताना खूप घाबरतो.

Chanakya Niti | google

भीती मूर्खपणा

चाणक्य सांगतात की मृत्यू निश्चित असताना त्याच्या भीतीत जगणं म्हणजे जीवन व्यर्थ घालवणे होय.

Chanakya Niti | saam tv

इतिहास घडवणारे लोक

सैनिक, व्यापारी, नेते यांनी मृत्यूचे भय आणि लाज दोन्ही त्यागली, म्हणूनच त्यांनी मोठे यश मिळवले.

Chanakya Niti

यशाचे दरवाजे

लाज आणि मृत्यू भय यांचा त्याग केल्याने मन मजबूत होतं, आत्मविश्वास वाढतो आणि यश आपोआप मिळतं.

Chanakya Niti | Social media

NEXT: कोणती बुलेट देते सगळ्यात जास्त मायलेज? जाणून घ्या Royal Enfield Bullet 350 ची सविस्तर माहिती

Royal Enfield Bullet 350
येथे क्लिक करा