Chanakya niti: दुपारच्या वेळेस का झोपू नये? चाणक्यांनी सांगितलं महत्त्वाचं कारण

Surabhi Jayashree Jagdish

चाणक्य नीती

चाणक्य नीती सांगते की, दुपारच्या वेळी झोप घेऊ नये. दुपारची झोप ही हानीकारक झोप मानली जाते.

Chanakya niti

किती तासांची झोप गरजेची

निरोगी शरीरासाठी व्यक्तीला दररोज सात ते आठ तासांची झोप आवश्यक असते, पण ती रात्रीची असावी.

Chanakya niti

अकाली मृत्यू

चाणक्यांच्या मते जे लोक दिवसा झोप घेतात त्यांचा अकाली मृत्यू होतो. कारण झोपेत असताना श्वास लांबला जातो आणि शरीरावर त्याचे विपरीत परिणाम होतो.

Chanakya niti

आळशी

तसंच दिवसा झोपणाऱ्या लोकांना जीवनात काही साध्य करण्याची इच्छा राहत नाही. त्यामुळे तुम्ही आळशीही बनू शकता.

Chanakya niti

ताकद आणि चपळता

अशा लोकांची ताकद आणि चपळता दिवसेंदिवस कमी होत जाते. दुपारी झोपल्याने हृदयाची धडधड अनियमित होते, त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो.

Chanakya niti

ज्योतिषशास्त्रातही नमूद

ज्योतिषशास्त्रातही दुपारच्या झोपेमुळे आर्थिक स्थिती बिघडते असं सांगितलंय. दुपारची झोप नकारात्मकता निर्माण करते. यामुळे शरीराला हानी होते आणि मानसिक त्रासही वाढतो.

Chanakya niti

संकटं वाढतात

आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतीत नमूद केले आहे की रात्री झोपण्याऐवजी दुपारी झोपल्यास संकटे आणि समस्या उद्भवू शकतात.

सिमेंट नसतानाही कसा बांधला गेला इतका मजबूत ताजमहाल?

येथे क्लिक करा