ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आचार्य चाणक्य यांनी नीतीशास्त्रात म्हटले आहे की, पतीने पत्नीशी संबधित काही गोष्टी कधीही बाहेरीच्या व्यक्तीला सांगू नये.
जर पतीला आपल्या पत्नीवर काही कारणास्तव राग येत असेल तर त्याने ते कारण दुसऱ्या कोणाकडे तक्रार म्हणून सांगू नये.
जो पुरुष आपल्या पत्नीची तक्रार इतरांकडे करतो. तो त्याच्या पत्नीसह समाजात हास्याचा पात्र बनतो.
चाणक्य म्हणतात, संसारात पती पत्नी कितीही त्रास सहन करत असले तरही त्यांनी ते बाहेरच्या कोण्त्याही व्यक्तींना सांगू नये.
तक्रार करणे म्हणजे संसारातील कमकुवतपणा इतरांसमोर उघड करत करणे. ज्याच फायदा ते कधाही घेऊ शकतात.
जर एखाद्या नवऱ्याने आपल्या संसारातील कमकुवतपणा उघड केला तर समाजात त्याच्या आणि त्याच्या पत्नीचा आदर कमी होतो.
घरातल्या गोष्टी घराबाहेर गेल्यास संसारातला आानंद हिरावून घेतला जातो. तसेच त्या व्यक्तीला प्रचंड मानसिक त्रास देखील होऊ शकतो.